गुरुवार, २१ जुलै, २०१६

स्वराज्याचे संस्थापक ,,,

स्वराज्याचे संस्थापक ,,,

इ.स. ७ व्य शतकापासून प्रजा पारतंत्र्यात होती व तेंव्हा पासून एका विशिष्ट प्रकारच्या लोक्कांनी किंवा अरबांच्या टोळ्यांनी भारतावर सतत स्वाऱ्या करून प्रचंड प्रमाणात लूट मिळवली.  व आश्या सर्व अंधारातील काळ संपवण्यासाठी ७५० वर्षेनंतर छ . शिवाजी महाराजांचा जन्म झाला ,, व १६०० पासून सामान्य जनतेला स्वराज्याचे स्वप्ने पडू लागली व सामंतशाही संपुष्टात येऊ लागली........ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा